राजीनामा?? यावर थांबणार का सगळं?
राजीनामा?? यावर थांबणार का सगळं? तर अजिबात नाही..यासाठी हा लढा नाहीच.. ही सुरूवात आहे.. ज्या मानसिकतेने सरपंच देशमुख यांचा बळी घेतला आहे ती मानसिकता त्या एका बळी पुरती नव्हतीच तर ती मानसिकता हुकुमशाहीची, हम करे सो कायदा, आमचंच राज्य आहे…